Category आर्थिक

आंबा, काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

अबिद नाईकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : गेली पाच, सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा व काजूचे अपेक्षित पिक हातात येत नाही. बदलते हवामान, अवेळी पाउस, कमी जास्त थंडी याचा थेट परीणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी सन २०२५-२०२६…