*कणकवली नगरपंचायत मध्ये 200 हुन अधिक दुबार मतदार असल्याचा आरोप

कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करणार – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 15 दिवसांच्या फरकावर या निवडणुका पार पडतील अशी आकांशा सर्व जनतेची आहे.…
