आरोग्य कर्मचाऱ्यांच प्रश्न मार्गी; संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील आरोग्य विभागात १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी…








