दिगवळे बौद्धवाडीत मृत्यूनंतरही यातना स्मशानभूमीला शेड नसल्याने ताडपत्रीच्या आड अंत्यसंस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : माणसाच्या जीवनातील शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा, अशी अपेक्षा असते. मात्र, कणकवली तालुक्यातील दिगवळे बौद्धवाडी येथे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची वेळ दहा ऑगस्ट रोजी ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसात अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना ताडपत्रीचा आधार घ्यावा…








