पालकमंत्री २५ गाड्या घेऊन फिरतात

वैभव नाईक यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाहनांचा वापर करू नका असे सांगत आहेत तर सिंधुदुर्गात पालकमंत्री, खासदार आणि आमदार हे कालच जवळपास २५ गाड्या घेऊन फिरत होते, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी…








