सावंतवाडीत ‘भव्य तिरंगा यात्रा ‘ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १० ऑगस्ट ते १७ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज सोमवारी सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने ‘भव्य तिरंगा यात्रा’ अत्यंत उत्साही…








