कोकणात आता प्रत्येक तालुक्यात होणार ‘कनेक्टिव्हिटी दरबार’

मंत्री अॅड. आशिष शेलारांची संकल्पना नेटवर्क समस्येबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील दुर्गम व डोंगराळ गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याच्या समस्येबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी घेतली. संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण…








