बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा : जिल्हाध्यक्ष अमित सामंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पात तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी आर्थिक नुकसान भरपाईची भरघोस तरतूद राज्य सरकारने केली नाहीच. याचा स्पष्ट अर्थ तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना आर्थिक खाईत लोटण्याचाच निंदाजनक प्रकार राज्य सरकारचा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तळकोकणातील…








