Category कणकवली

कणकवलीत बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन

कणकवली (स्वप्नील तांबे): तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या वतीने शनिवार दिनांक २१ व रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिरामध्ये बौद्ध धर्मातील आचारसंहिता, गाथा पठण तसेच विविध संस्कार…

दुचाकी वरील नियंत्रण सुटून जानवली येथे अपघात; एक ठार तर एक जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली हुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल सिंग गौंड (वय 30 वर्ष मूळ रा. ग्राम जमूनिया, रामघर, जि. दमोह राज्य मध्यप्रदेश…

सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा आता दररोज

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

कणकवलीत बाजारादिवशी 30 टन काजूबीची आवक

गेल्या वर्षी पेक्षा आवक घटली कणकवली (प्रतिनिधी) : यंदा आंबा पिकाबरोबर काजूच्या पिकामध्ये देखील घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी काजूबीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. पाडव्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी गावातील वाडीवस्तीतील शेतकरी काजू बी कणकवली शहरात मंगळवारच्या बाजारादिवशी येऊन…

कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी जामीन मंजूर

अॅड. निकिता म्हापणकर यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करंजे स्मशानभूमी येथे बी. एस. एन एल टॉवरचे काम करणारे कामगार व त्यांचे सोबत टॉवरचे इलेक्ट्रीक काम करणारा कामगार यांच्यात बाचाबाची होवून त्यांचेपैकी अल्फाज फिरोज मुल्ला रा. वाळवा जि. सांगली…

कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्चला महत्त्वाची बैठक

मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, येथे होणार बैठक पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह कोकणातले मंत्री,आमदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे दिले होते मोर्चाला आश्वासन आंबा,काजू शेतकऱ्यांसाठी सरकार ॲक्शन मोडवर कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

ठाकर समाजाच्या जात पडताळणीचा प्रश्न अधिवेशनात !

आमदार निलेश राणे यांनी सरकारचे लक्ष वेधले ! कणकवली (प्रतिनिधी) : ठाकर समाजाला गेली अनेक वर्षे जात पडताळणीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून कागदपत्रे पूर्ण असतानाही त्यांना जात पडताळणीचे दाखले दिले जात नाहीत, असा गंभीर मुद्दा कुडाळ–मालवणचे आमदार यांनी…

उपचारासाठी आलेल्या रुग्णाकडून डॉक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घडली घटना कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील बांधकरवाडी येथील प्रकाश श्यामराव शिंदे (५०) हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रिक्षाने आले होते. उपजिल्हा रुग्णालयात आल्यावर त्यांना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले. मात्र…

मुंबई गोवा हायवेवर वागदे येथे प्रेसो कारची रिक्षा टेम्पोला धडक

एक गंभीर जखमी कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्यामुळे वागदे टेम्बवाडी येथे अपघात घडला. 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भंगार व्यावसायिक असलेला कुमार सूर्यवंशी हा आपल्या…

आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल -महेश गुरव

दुस-या टप्प्यांतील गाळमुक्त नदी उपक्रमातील कामाचा शुभारंभ ; पावसापूर्वी काम होणार पुर्ण कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गाळमुक्त नदी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यावर नदी फुटुन आशिये गावात…