टोलमुक्तीबाबत पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमिकेचे वैभव नाईक यांनी केले स्वागत

ही भूमिका प्रत्यक्षात कृतीत आणण्याची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महामार्गाच्या टोलवरून सुरू असलेल्या जोरदार चर्चाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या म्हणजेच ‘MH-07’ पासिंगच्या गाड्यांना टोल आकारला जाणार नाही, असे स्पष्ट विधान…








