कोकणरेल्वेला मुसळधार पावसाचा फटका

कोकण रेल्वेची वाहतूक तीन ते साडेतीन तास उशिराने कणकवली (प्रतिनिधी) : कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वे वाहतुकीवरही दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गाड्या तीन ते साडेतीन तास उशिराने…








