आंबा काजू शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या औषध कंपन्यांवर कारवाई करावी

मा. खा. राजू शेट्टी यांची कृषी आयुक्तांकडे मागणी पुणे (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना…








