Category बातम्या

शिरोडा केरवाडी येथे समुद्रात मच्छीमारी बोट बुडाली

एक जण बेपत्ता : दोघांना वाचवण्यात यश वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आज रविवारी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा – केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी बोट बुडाली. यात केरवाडी येथील राजन सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तर होडीचे मालक…

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात पोलिसांचे संचलन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : येत्या बुधवार २७ मे रोजी मुस्लीम समाजाचा वर्षातील मोठा उत्सव बकरी ईद सण साजरा होणार आहे. हा उत्सव शांतता प्रिय वातावरणांत संपन्न व्हावा. सण कालावधीत शांतता सुव्यवस्था राखावी. मुस्लीम समाजाने तो निर्भय वातावरणांत साजरा करावा. यादृष्टीने आज…

मुंबई – गोवा महामार्गावरच्या गॅरेजमध्ये कार घुसली; गाड्यांचं मोठे नुकसान

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-जांभळी येथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास एका नवीन ‘महिंद्रा ईव्ही’ (Mahindra EV) इलेक्ट्रिक कारचा वेग अचानक अनियंत्रितपणे वाढल्याने भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ही कार थेट रस्त्यालगतच्या एका गॅरेजमध्ये घुसली. या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी…

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा मालवण ( प्रतिनिधी) : भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय.!

जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात! पालकमंत्र्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष.! कणकवली (प्रतिनिधी) : पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. पहिल्याच काही अवकाळी पावसांत ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्ग चिखलमय झाले असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.…

आ.प्रमोद जठार यांची ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राज्यस्तरीय समितीवर निवड

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर राज्य पातळीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व…

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

कोकण (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जादा डबा (कोच) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गाडी संख्या १०११६/१०११५ मडगाव जंक्शन – वांद्रे (टर्मिनस) – मडगाव…

गंभीर मारहाण प्रकरणी पाच जणांची निर्दोष मुक्तता

ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : बिअरशॉपिचे लायसन्स व इमारत बांधकाम करण्यासाठी १ लाख ५५ हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही काम न केल्याने पैशाची मागणी केल्याच्या रागातून घोणसरी येथील विनोद विठोबा शिंदे यांच्या घरात घुसून त्यांच्यासह पत्नी व…

‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ सायकल यात्रेचा विजयदुर्गहून प्रारंभ

राष्ट्र सेवा दलाचा पर्यावरण बचाव उपक्रम विजयदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवादलाच्या वतीने विजयदुर्ग ते दोडामार्ग अशा 200 किलोमीटर सायकल यात्रेचा शुभारंभ विजयदुर्ग पायथ्याशी प्रभारी सरपंच रियाज काजी तसेच विजयदुर्ग अष्टशताब्दी किल्ले महोत्सवाचे प्रणेते तथा इतिहासप्रेमी राजीव परुळेकर यांच्या हस्ते करण्यात…

अखेर माईन गावात खणाणली मोबाईल रिंग

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील माईन गावात अखेर मोबाईल ची रिंग वाजली असून बी. एस. एन. एल चा टॉवर ऍक्टिव्ह झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी माईनवासीयांना दिला शब्द पूर्ण केला असून माईन सरपंच नितीशा पाडावे, भाजपा बूथ…