काजू चोरी पडली महागात…

एलसीबीच्या दमदार कामगिरीने टोळी गजाआड केली कणकवली (प्रतिनिधी) : कोंडये गावातील वरचीवाडी येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे दोन टन, तीन लाख वीस हजार रुपयांच्या काजू बियांच्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणने उत्कृष्ट कामगिरी कर करत…








