ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत; ग्रामसचिवालयातूनच विकासाला गती – नितेश राणे

सर्व कारभार एकाच इमारतीतून झाल्यास नागरिकांना सुविधा देणे सोपे तिर्लोट ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण उत्साहात देवगड (प्रतिनिधी) : “ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत. कारण ग्रामपंचायत हीच लोकविकास व ग्रामविकासाची केंद्रे आहेत. गावातील सर्व कारभार एकाच इमारतीतून चालल्यास नागरिकांना सुविधा देणे अधिक सोपे…








