आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर

नुकसान भरपाई देणार -मंत्री नितेश राणे यांचा विश्वास सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे…








