पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी ते बोलत…








