कोकणातील शेतकऱ्याला गृहीत धरू नका; राजू शेट्टी

सिंधुदुर्गात आंबा, काजू प्रश्नी १२ मार्चला मोर्चा काढणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये आणि ३ लाख रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी, त्याचबरोबर इतर अनेक प्रश्नांच्या संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी येत्या…








