Category बातम्या

समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर प्लास्टिकला नो एन्ट्री; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष…

खारेपाटण हायवे ते कालभैरव मंदिर मार्गे सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कपिलेश्वर वाडी व कालभैरव मंदिर मार्गे बाजारपेठ मधून बंदरगाव व सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आख्यारित येणाऱ्या या रस्त्याकडे संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील…

“संरक्षक कठडा नसल्याने अपघाताचा धोका; एस. एम. हायस्कूल परिसरात नागरिकांची चिंता”

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत एस. एम. हायस्कूलजवळ हॉटेल निखिल समोरील सर्व्हिस रोडलगत ड्रेनेज व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नाला बांधण्यात आला आहे. मात्र, या नाल्यालगत संरक्षक कठडा उभारण्यात आलेला नसल्याने रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…

दहावी परीक्षेत कॉपी प्रकरण; शिक्षण क्षेत्रात खळबळ

बोर्डाने निकाल ठेवला राखून ; चौकशी सुरु वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका ग्रामीण भागातील दहावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण उघडकीला आले असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. पेपर तापासीनी करणाऱ्या शिक्षकांना पेपरातील अक्षरात विसंगती दिसून आल्याने हे कॉपी प्रकरण…

शिरशिंगे येथे ग्रामस्थांनी उधळून लावली जमीन मोजणी

भूमी अभिलेखचे अधिकारी परतले रिकाम्या हाती ! दलाल आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सामाईक जमीन हडपण्याचा डाव : ग्रामस्थांचा आरोप सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य…

कोकणात आता प्रत्येक तालुक्यात होणार ‘कनेक्टिव्हिटी दरबार’

मंत्री अॅड. आशिष शेलारांची संकल्पना नेटवर्क समस्येबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील दुर्गम व डोंगराळ गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याच्या समस्येबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी घेतली. संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण…

विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई वेंगुर्ले (प्रतिनिधी) : दाभोली राजापुरकरवाडी येथे वेंगुर्ले पोलीस पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात विवेक अर्जुन राजापूरकर (42) यांचेकडे बेकायदेशीररित्या व विनापरवाना असलेली एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक सापडली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये विवेक राजापुरकर याचे वर अवैध…

नांदगाव तिठा येथील वाहतूक कोंडीवर आरटीओचा कारवाईचा इशारा

बाजारदिवशी बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार पहिल्या रविवारी सवलत, त्यानंतर कठोर पावले उचलणार कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदगाव येथे उड्डाणपुलाखाली तसेच बाजारदिवशी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी !

जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी स्वरूपातील टेक्निकल संस्था ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ कणकवलीत सुरू कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या बदलत्याकाळात केवळ पदवी असून चालत नाही, तर हाताला कौशल्य असणे ही काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देतानाच संघटना बांधणीच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…