Category कोकण

सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा आता दररोज

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्चला महत्त्वाची बैठक

मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, येथे होणार बैठक पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह कोकणातले मंत्री,आमदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे दिले होते मोर्चाला आश्वासन आंबा,काजू शेतकऱ्यांसाठी सरकार ॲक्शन मोडवर कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

ठाकर समाजाच्या जात पडताळणीचा प्रश्न अधिवेशनात !

आमदार निलेश राणे यांनी सरकारचे लक्ष वेधले ! कणकवली (प्रतिनिधी) : ठाकर समाजाला गेली अनेक वर्षे जात पडताळणीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून कागदपत्रे पूर्ण असतानाही त्यांना जात पडताळणीचे दाखले दिले जात नाहीत, असा गंभीर मुद्दा कुडाळ–मालवणचे आमदार यांनी…

अध्यक्ष पदासाठी प्रमोद कामत, उपाध्यक्ष पदासाठी दादा साईल यांचे अर्ज दाखल

महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीच्यावतीने बांदा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या प्रमोद कामत यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी…

उत्तर प्रदेशमधील पूर्णिया जिल्ह्यातील तरुण अरमान यांचे संविता आश्रम द्वारे कुटुंबासोबत पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : अरमान (वय १९) हा युवक मानसिक आजारी अवस्थेत तमिळनाडूमधील त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून हरवला होता. नंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर गावातील कलेश्वर मंदिराजवळ चिंताग्रस्त आणि गोंधळलेल्या अवस्थेत आढळला. कुडाळ पोलिसांनी त्यांना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरक्षिततेसाठी व काळजीसाठी…

मुंबई गोवा हायवेवर वागदे येथे प्रेसो कारची रिक्षा टेम्पोला धडक

एक गंभीर जखमी कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्यामुळे वागदे टेम्बवाडी येथे अपघात घडला. 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भंगार व्यावसायिक असलेला कुमार सूर्यवंशी हा आपल्या…

कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट (प्रतिनिधी) : स्वामीसेवक कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण व पूजन सोहळा तसेच…

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार १४८ व्या श्री स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पुजन अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन शुक्रवार दि. २० मार्च रोजी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये विविध पारंपारीक धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार…

लेखन व कार्यकर्ता पुरस्कार जाहीर !

लेखन पुरस्कारासाठी कवयित्री संध्या तांबे तर कार्यकर्ता पुरस्कारासाठी अनिल जाधव यांची निवड सावंतवाडी (प्रतिनिधी) : नाटककार कवी कार्यकर्ते आणि निष्ठावंत प्राध्यापक अशी ओळख असलेल्या प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे यांचे अकाली निधन झाले. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या साहित्यिक…

आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल -महेश गुरव

दुस-या टप्प्यांतील गाळमुक्त नदी उपक्रमातील कामाचा शुभारंभ ; पावसापूर्वी काम होणार पुर्ण कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गाळमुक्त नदी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यावर नदी फुटुन आशिये गावात…