मनस्वी ठाणेकरांनी मांडला मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचा ठराव

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर करून राज्यातच नव्हे तर देशातही एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि कार्यक्षम होण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळेच कणकवली…








