Category राजकीय

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय

वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष वैभववाडी ( प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवल्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला…

सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख…

प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच वैभवावाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांची विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर…

प्रमोद जठार पुन्हा होणार आमदार

विधानपरिषदसाठी भाजपाकडून पहिली पसंती कणकवली (प्रतिनिधी) : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या…

सिंधुदुर्ग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ५२.९९ टक्के मतदान

१४ ग्रामपंचायतींतील ६७५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क मतदान प्रक्रिया शांततेत; उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हाभरात सरासरी ५२.९९ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण १४…

टोलमुक्तीबाबत पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमिकेचे वैभव नाईक यांनी केले स्वागत

ही भूमिका प्रत्यक्षात कृतीत आणण्याची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महामार्गाच्या टोलवरून सुरू असलेल्या जोरदार चर्चाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या म्हणजेच ‘MH-07’ पासिंगच्या गाड्यांना टोल आकारला जाणार नाही, असे स्पष्ट विधान…

निलेश राणेंच्या आरोपांना वैभव नाईकांचे जशास तसे प्रत्युत्तर

हातखंबा टोलच्या जाहिरातीवरून लगावला सणसणीत टोला ! कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांनंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा निलेश राणे यांनी स्वतः केलेल्या आंदोलनांचे काय…

‘टोलच्या निविदेवर वैभव नाईकांचा डोळा’

आ. निलेश राणेंचा वैभव नाईकांवर घणाघाती हल्ला कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे आज विविध प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी कुडाळ न्यायालयात हजर होते. न्यायालयीन कामकाजानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टोलच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. “टोलच्या निविदेवर…

ओसरगाव टोलनाक्यावरून मनसे आक्रमक “जबरदस्ती केल्यास टोल बंद पाडू” – जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा इशारा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १९ वर्षे प्रलंबित असताना, अपुऱ्या सुविधा आणि धोकादायक प्रवासाच्या पार्श्वभूमीवर ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने मनसे आक्रमक झाली आहे. “महामार्गाचे काम पूर्ण न करता आणि नागरिकांना मूलभूत सुविधा न देता…

टोलनाका सुरू करण्याची खुमखुमी का?

संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरणाला खडा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींवरून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर जोरदार टीका करत खडे सवाल उपस्थित केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असताना टोल वसुलीचा…