Category आर्थिक

वैभववाडीला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा फटका

निमअरुळेत डीपी कोसळली : पाच गावांचा वीज पुरवठा खंडीत वैभववाडी (प्रतिनिधी) : अवकाळी झालेला मुसळधार पाऊस व चक्रीवादळाचा फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. चक्रीवादळात निमअरुळे येथे वीज वितरणची डीपी (रोहीत्र) जमीनदोस्त झाली आहे. यामुळे खोरीतील पाच गावातील वीज पुरवठा खंडित…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इंधन पुरवठ्याचा आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणीही लक्षणीय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इंधनसाठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई

जिल्हा प्रशासन, ऑईल कंपन्यांमध्ये ताळमेळ नाही कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन व ऑईल कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने सिंधुदुर्गातील पेट्रोल पंपावर पेटोल व डिझेलची टंचाई भासू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या टंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप…

अखेर आंबा काजू उत्पादक रस्त्यावर उतरले

कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू शेतकरी नांदगाव येथे महामार्ग रास्ता रोको साठी एकवटले. हे सर्व उत्पादक अखेर आता महामार्गावर उतरले असल्याने महामार्ग बंद झाला होता. आंबा काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे,…

कणकवलीत बाजारादिवशी 30 टन काजूबीची आवक

गेल्या वर्षी पेक्षा आवक घटली कणकवली (प्रतिनिधी) : यंदा आंबा पिकाबरोबर काजूच्या पिकामध्ये देखील घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी काजूबीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. पाडव्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी गावातील वाडीवस्तीतील शेतकरी काजू बी कणकवली शहरात मंगळवारच्या बाजारादिवशी येऊन…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -पालकमंत्री नितेश राणे

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन…

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करा

कणकवली तालुका हॉटेल चालक – मालक संघटनेची मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून कणकवली शहरात कमर्शियल गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.…

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष ; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या / बनावट बातम्यांवर कारवाई; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई (प्रतिनिधी) : इराण – इस्राईल युध्दाच्या…

हजारो आंबा,काजू शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सरसकट…

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर

नुकसान भरपाई देणार -मंत्री नितेश राणे यांचा विश्वास सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे…