Category आर्थिक

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी दक्षता पथके स्थापन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आखाती देशातील युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर तसेच गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता पथकांचा स्थापना आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे. संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे पथकप्रमुख असणार आहेत.…

LPG गॅस व पेट्रोल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल व इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी डॉ. संजय भावे, कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना…

गृहिणींचे बजेट कोलमडले : गॅस महागला

आखाती युद्धातील झळा बसायला सुरुवात : सरकार तोडगा काढण्यात अयशस्वी मुंबई (प्रतिनिधी) : आज ७ मार्च २०२६ पासून भारतात घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो घरगुती सिलेंडर ₹६० ने महागला आहे तर १९ किलो व्यावसायिक…

तिलारी खोऱ्यात हत्तीं विरोधात शेतकऱ्यांच एल्गार

आधी लोकप्रतिनिधींची भेट, नंतर आंदोलन ; केर येथे १३ सदस्यीय संघर्ष समितीची स्थापना दोडामार्ग (प्रतिनिधी) : काजू हंगामात हत्तींच्या मुक्त संचारामुळे होणाऱ्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी आता निर्णायक लढ्याचा इशारा दिला आहे. केर येथे बुधवारी ग्रामस्थ व वनविभागाच्या…

बोटसेवेमुळे पर्यटन, व्यापाराला नवी गती- नीलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतिक्षित…

विकासाच्या कोटीच्या कोटी उड्डाणात, सिंधुदुर्गातील शेतकरी-बागायतदारच्या मूलभूत सुविधांकडे सर्वांचे दुर्लक्ष

सन २०२४-२५ ची ई-पिक झालीच नाही. शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार कसा ? ; बळीराजाचा आक्रोश निसर्गाच्या अस्मानी संकटानंतर आंबा-काजू-भात शेतकरी शासनाच्या मदतीवर अवलंबून फोंडाघाट (प्रतिनिधी): सन २००२४-२५ मध्ये जमाबंदी आयुक्त, संचालक भूमी अभिलेख आणि कृषी विभाग यांच्यातील गलथान कामाचा फटका…

बांदा शहरातील दोन ठिकाणी आगीत काजू बागायत खाक

ऐन हंगामात शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरातील देऊळवाडी व मुस्लिमवाडी भरड परिसरात आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाल्याची घटना घडली. काजू हंगाम तोंडावर असतानाच बागायतींचे मोठे नुकसान झाल्याने…

आंबा, काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

अबिद नाईकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : गेली पाच, सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा व काजूचे अपेक्षित पिक हातात येत नाही. बदलते हवामान, अवेळी पाउस, कमी जास्त थंडी याचा थेट परीणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी सन २०२५-२०२६…