वागदेत समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा अभाव दूर होऊन सामान्यांची कामे गतीने व्हावीत, या उद्देशाने ‘समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. हे अभियान सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील दुवा आहे. एका दिवसाच्या शिबिराने सर्व प्रश्न सुटणार नाहीत…








