अखेर आंबा काजू उत्पादक रस्त्यावर उतरले

कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू शेतकरी नांदगाव येथे महामार्ग रास्ता रोको साठी एकवटले. हे सर्व उत्पादक अखेर आता महामार्गावर उतरले असल्याने महामार्ग बंद झाला होता. आंबा काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे,…








