नुकसानग्रस्त आंबा बागायतदार पोचले मातोश्रीवर

राजू शेट्टींसह, ठाकरे सेनेच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेंची घेतली भेट 15 मे ला मुंबईत धडकणार आक्रोश मोर्चा ब्युरो न्यूज (मुंबई) : गेल्या दोन महिन्यांपासून मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये…








