रास्तदराचे धान्य वितरित करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाने आपत्कालीन स्थितीत एप्रिल ते जूनपर्यंतचे धान्य रास्तदराच्या धान्य दुकानांच्या माध्यमातून एकावेळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आलेल्या धान्याची वाटप कार्यवाहीही सुरू झाली. मात्र, पुरेशा प्रमाणात धान्य उपलब्य न झाल्याने अंतिम तारखेपर्यंत काही लाभार्थी वंचित राहिले…








