कणकवली तालुक्यात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये बाहेरून येणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गावागावातून फिरत आहेत. सदर फेरीवाल्यांमुळे समस्या निर्माण होत आहेत. स्थानिक व्यावसायिकांवर अन्यायकारक परिणाम होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रस्त्यावर गर्दी वाढत आहे. कोणतीही नोंद/परवानगी नसताना व्यवसाय…








