पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर ‘भरणी, आयनल, चाफेड’चा वीजपुरवठा अखेर सुरळीत; महावितरणकडून युद्धपातळीवर काम पूर्ण

कणकवली (प्रतिनिधी) : वादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनीचे आठ पोल कोसळल्याने अंधारात असलेल्या भरणी, आयनल आणि चाफेड या तीनही गावांचा वीजपुरवठा अखेर बुधवारी रात्री उशिरा सुरळीत झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना…








