देवगड-निपाणी महामार्गावरील असलदे डांबरेवाडी वळणावरील रस्ता खचला

प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांची गैरसोय कायम देवगड (प्रतिनिधी): देवगड-निपाणी महामार्ग हा कोकणाला कोल्हापूरशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या महामार्गावरील असलदे डांबरेवाडीच्या तीव्र वळणावर रस्ता खचल्याने नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी गेल्या अनेक…








