सरकार जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी : अबिद नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यासह काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 85 ते 90% नुकसान झालेले आहे. शासन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे नुकसान मान्य करत असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्ध आहे. बागायतदारांच्या मागण्या संदर्भात…








