ओसरगाव टोलनाक्यावरून मनसे आक्रमक “जबरदस्ती केल्यास टोल बंद पाडू” – जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा इशारा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १९ वर्षे प्रलंबित असताना, अपुऱ्या सुविधा आणि धोकादायक प्रवासाच्या पार्श्वभूमीवर ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने मनसे आक्रमक झाली आहे. “महामार्गाचे काम पूर्ण न करता आणि नागरिकांना मूलभूत सुविधा न देता…








