बळीराजाचे डोळे आभाळाकडे; पावसाअभावी भात पिकांवर संकट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मान्सूनने वेळेत हजेरी लावली असली तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाच्या भरोशावर भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.मान्सूनच्या आगमनानंतर जिल्हाभरात भात पेरणीला वेग आला. अनेक…








