भाजी आणायला गेला अन् परतलाच नाही; तुंबलेल्या पाण्यात वैभववाडीच्या युवकाचा दुर्दैवी अंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील एका तरुण कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. नालासोपारा येथे राहणारा दिलीप राजाराम नारकर (वय २८) या युवकाचा तुंबलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. ६)…








